IND vs AUS | टीम इंडियासोबत 6 वर्षांनी पहिल्यांदाच असं घडलं, नक्की काय झालं?

Indian Cricket Team | भारतीय क्रिकेट संघाने 23 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियावर 1 चेंडू राखून 2 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने मालिकेची विजयी सुरुवात केली. मात्र टीम इंडियासोबत 6 वर्षांनी अप्रिय घटना घडली.

| Updated on: Nov 24, 2023 | 6:33 PM
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सूर्यकुमार यादव याला कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देता आला. मात्र टीम इंडियासोबत टी 20 क्रिकेटमध्ये 6 वर्षांनी पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सूर्यकुमार यादव याला कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देता आला. मात्र टीम इंडियासोबत टी 20 क्रिकेटमध्ये 6 वर्षांनी पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.

1 / 5
पहिल्या टी 20 सामन्यात यशस्वी जयस्वाल याच्या चुकीच्या कॉलमुळे ऋतुराज गायकावड एकही बॉल न खेळता रनआऊट झाला. अशाप्रकारे ऋतुराज टी 20 क्रिकेटमध्ये एकही बॉल न खेळता आऊट होणारा टीम इंडियाचा तिसरा प्लेअर ठरला. याआधीचे 2 खेळाडू कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात.

पहिल्या टी 20 सामन्यात यशस्वी जयस्वाल याच्या चुकीच्या कॉलमुळे ऋतुराज गायकावड एकही बॉल न खेळता रनआऊट झाला. अशाप्रकारे ऋतुराज टी 20 क्रिकेटमध्ये एकही बॉल न खेळता आऊट होणारा टीम इंडियाचा तिसरा प्लेअर ठरला. याआधीचे 2 खेळाडू कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात.

2 / 5
ऋतुराज गायकवाड याच्याआधी टीम इंडियाने 2 फलंदाज हे टी 20 क्रिकेटमध्ये एकही बॉल न खेळता झिरोवर आूट झाले आहेत. यामध्ये अमित मिश्रा आणि जसप्रीत बुमराह हे दोघे एकही बॉल न खेळता तंबूत परतले आहेत.

ऋतुराज गायकवाड याच्याआधी टीम इंडियाने 2 फलंदाज हे टी 20 क्रिकेटमध्ये एकही बॉल न खेळता झिरोवर आूट झाले आहेत. यामध्ये अमित मिश्रा आणि जसप्रीत बुमराह हे दोघे एकही बॉल न खेळता तंबूत परतले आहेत.

3 / 5
ऋतुराजच्या आधी टी 20 क्रिकेटमध्ये 6 वर्षांपूर्वी अमित मिश्रा एकही बॉल न खेळता तंबूत परतला होता. मिश्रा 2017 साली इंग्लंड विरुद्ध झिरोवर आऊट झाला होता.

ऋतुराजच्या आधी टी 20 क्रिकेटमध्ये 6 वर्षांपूर्वी अमित मिश्रा एकही बॉल न खेळता तंबूत परतला होता. मिश्रा 2017 साली इंग्लंड विरुद्ध झिरोवर आऊट झाला होता.

4 / 5
तर टीम इंडियाकडून सर्वात आधी जसप्रीत बुमराह पहिल्यांदा एकही बॉल न खेळता झिरोवर आऊट होणारा फलंदाज ठरला. बुमराह श्रीलंका विरुद्ध 2016 मध्ये डायमंड डक झाला होता.

तर टीम इंडियाकडून सर्वात आधी जसप्रीत बुमराह पहिल्यांदा एकही बॉल न खेळता झिरोवर आऊट होणारा फलंदाज ठरला. बुमराह श्रीलंका विरुद्ध 2016 मध्ये डायमंड डक झाला होता.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.