IND vs PAK : पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताला अशा पद्धतीने पकडलं कोंडीत, रोहित सेनेवर ओढावली नामुष्की

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नको तेच केलं. आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असं कधीच घडलं नव्हतं. मात्र आता रोहित सेनेवर नामुष्की ओढावली आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला.

| Updated on: Jun 09, 2024 | 11:39 PM
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी सुमार राहिली. भारताला आपली 20 षटकं पूर्ण खेळता आली नाही. भारतीय संघाने 19 षटकात सर्वबाद 119 धावा केल्या आणि 120 धावांचं आव्हान दिलं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी सुमार राहिली. भारताला आपली 20 षटकं पूर्ण खेळता आली नाही. भारतीय संघाने 19 षटकात सर्वबाद 119 धावा केल्या आणि 120 धावांचं आव्हान दिलं.

1 / 5
भारतीय संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच ऑलआऊट झाला आहे. यापूर्वीच्या 8 पर्वात असं कधीच घडलं नव्हतं. मात्र रोहित सेनेवर ही नामुष्की ओढावली आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ कधीच ऑलआऊट झाला नव्हता.

भारतीय संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच ऑलआऊट झाला आहे. यापूर्वीच्या 8 पर्वात असं कधीच घडलं नव्हतं. मात्र रोहित सेनेवर ही नामुष्की ओढावली आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ कधीच ऑलआऊट झाला नव्हता.

2 / 5
पाकिस्तानविरुद्ध भारताने टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी स्कोअर केला आहे. 2016 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 79 धावांवर ऑलआऊट झाला होता. आता पाकिस्तानविरुद्ध 119 धावांवर ऑलआऊट झाला आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारताने टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी स्कोअर केला आहे. 2016 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 79 धावांवर ऑलआऊट झाला होता. आता पाकिस्तानविरुद्ध 119 धावांवर ऑलआऊट झाला आहे.

3 / 5
भारतीय संघाने पहिल्या 10 षटकात 3 गडी बाद 81 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर 9 षटकात फक्त 38 धावा केल्या आणि 7 गडी गमावल्या.

भारतीय संघाने पहिल्या 10 षटकात 3 गडी बाद 81 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर 9 षटकात फक्त 38 धावा केल्या आणि 7 गडी गमावल्या.

4 / 5
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.