Team India | भारतासाठी खेळलेले मात्र विदेशात जन्मलेले 5 खेळाडू

Indian Cricket Team | सध्या टीम इंडियात एकही असा खेळाडू नाही जो विदेशात जन्मला आहे. मात्र याआधी असे 5 खेळाडू होऊन गेलेत ज्यांनी टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं पण ते भारतात जन्मले नाहीत. ते कोण आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 29, 2023 | 10:33 PM
लाल सिंह मलेशिया यांचा क्वालालंपूर इथ जन्म झाला होता. लाल सिंह याची 16 डिसेंबर 1909 जन्मतारीख आहे. लाल सिंह यांनी 1932 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळला होता.

लाल सिंह मलेशिया यांचा क्वालालंपूर इथ जन्म झाला होता. लाल सिंह याची 16 डिसेंबर 1909 जन्मतारीख आहे. लाल सिंह यांनी 1932 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळला होता.

1 / 5
अशोक गंडोत्रा 24 नोव्हेंबर 1948 साली ब्राझीलमधील रिओ दी जानेरो इथे जन्म झाला. अशोक गंडोत्रा यांनी टीम इंडियाचं 2 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं.

अशोक गंडोत्रा 24 नोव्हेंबर 1948 साली ब्राझीलमधील रिओ दी जानेरो इथे जन्म झाला. अशोक गंडोत्रा यांनी टीम इंडियाचं 2 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं.

2 / 5
सलीम दुर्रानी यांचा पाकिस्तानमधील खैबर इथे जन्म झाला. सलीम यांची जन्मतारीख 11 डिसेंबर 1934 आहे. सलीमी यांनी भारतासाठी अखेरचा कसोटी सामना हा 1973 साली खेळला.

सलीम दुर्रानी यांचा पाकिस्तानमधील खैबर इथे जन्म झाला. सलीम यांची जन्मतारीख 11 डिसेंबर 1934 आहे. सलीमी यांनी भारतासाठी अखेरचा कसोटी सामना हा 1973 साली खेळला.

3 / 5
खोखन सेन यांनी 1948 साली पदार्पण केलं. खोखन सेन यांचा 31 मे 1926 साली बांगलादेशमधील कुमिला इथे जन्म झाला.

खोखन सेन यांनी 1948 साली पदार्पण केलं. खोखन सेन यांचा 31 मे 1926 साली बांगलादेशमधील कुमिला इथे जन्म झाला.

4 / 5
तर रॉबिन सिंह यांनी टीम इंडियाचं 136 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. रॉबिन सिंह यांचा जन्म त्रिनिदाद एंड टोबॅगो इथे झालाय.

तर रॉबिन सिंह यांनी टीम इंडियाचं 136 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. रॉबिन सिंह यांचा जन्म त्रिनिदाद एंड टोबॅगो इथे झालाय.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.