Team India : मायदेशात कसोटी मालिका गमावणारे भारतीय कर्णधार, एकूण किती कॅप्टन?

न्यूझीलंडने टीम इंडियाला पुण्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात पराभूत केलं आणि मायदेशात 18 मालिका विजयानंतर पराभूत केलं. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला मायदेशात मालिका गमवावी लागली. मात्र मायदेशात कसोटी गमावणारा रोहित हा एकटाच नाही.

| Updated on: Oct 26, 2024 | 6:19 PM
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पुणे येथे दुसर्‍या कसोटी सामन्यात 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडचा हा 3 सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला. न्यूझीलंडने यासह ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. भारताची मायदेशात 2012 नंतर मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताला 18 मालिकांनंतर ही सीरिज गमवावी लागली. भारताने 2000 पासून मायदेशात कोणत्या कर्णधारांच्या नेतृत्वात कसोटी मालिका गमावलेली हे आपण जाणून घेऊयात.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पुणे येथे दुसर्‍या कसोटी सामन्यात 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडचा हा 3 सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला. न्यूझीलंडने यासह ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. भारताची मायदेशात 2012 नंतर मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताला 18 मालिकांनंतर ही सीरिज गमवावी लागली. भारताने 2000 पासून मायदेशात कोणत्या कर्णधारांच्या नेतृत्वात कसोटी मालिका गमावलेली हे आपण जाणून घेऊयात.

1 / 5
टीम इंडियाची 2000 पासून मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला मायदेशात 2000 साली 2-0 ने पराभूत केलं होतं. तेव्हा सचिन तेंडुलकर याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व होतं.

टीम इंडियाची 2000 पासून मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला मायदेशात 2000 साली 2-0 ने पराभूत केलं होतं. तेव्हा सचिन तेंडुलकर याच्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व होतं.

2 / 5
त्यानंतर 4 वर्षांनी 2004 साली ऑस्ट्रेलियाने भारताला लोळवलं. कांगारुंनी टीम इंडियाविरुद्ध 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. तेव्हा राहुल द्रविड कर्णधार होता.

त्यानंतर 4 वर्षांनी 2004 साली ऑस्ट्रेलियाने भारताला लोळवलं. कांगारुंनी टीम इंडियाविरुद्ध 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. तेव्हा राहुल द्रविड कर्णधार होता.

3 / 5
त्यानंतर 8 वर्षांनी इंग्लंडने टीम इंडियाची मायदेशात मालिका विजयाची परंपरा खंडीत केली. इंग्लंडने 2012 साली टीम इंडियाला 2-1 ने पराभूत केलं. तेव्हा महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होता.

त्यानंतर 8 वर्षांनी इंग्लंडने टीम इंडियाची मायदेशात मालिका विजयाची परंपरा खंडीत केली. इंग्लंडने 2012 साली टीम इंडियाला 2-1 ने पराभूत केलं. तेव्हा महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होता.

4 / 5
तर आता 12 वर्षांनी मायदेशातील सलग 18 मालिका विजयानंतर होम सीरिज गमवावी लागली आहे. न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला आहे.

तर आता 12 वर्षांनी मायदेशातील सलग 18 मालिका विजयानंतर होम सीरिज गमवावी लागली आहे. न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन.
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?.
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?.
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल.
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.