टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा सराव, ‘त्या’ वादानंतर हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. खेळाडू आयपीएल फ्रेंचायसीच्या तंबूतून पुन्हा एकदा टीम इंडियासाठी एकत्र आले आहेत. टीम इंडियाकडून या स्पर्धेत मोठी अपेक्षा आहे. मात्र खेळाडूंचा फॉर्म पाहता अंतिम फेरीपर्यंत पोहोचणं वाटतं तितकं सोपं नाही. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडशी होणार आहे.

| Updated on: May 29, 2024 | 6:16 PM
भारतीय खेळाडूंनी टी20 वर्ल्डकपसाठी सराव सुरू केला आहे. टीम इंडियाचा 1 जूनला बांगलादेशविरुद्धच्या सराव सामना होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी न्यूयॉर्कमध्ये सराव सुरू केला आहे.

भारतीय खेळाडूंनी टी20 वर्ल्डकपसाठी सराव सुरू केला आहे. टीम इंडियाचा 1 जूनला बांगलादेशविरुद्धच्या सराव सामना होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी न्यूयॉर्कमध्ये सराव सुरू केला आहे.

1 / 6
26 मे रोजी अमेरिकेला रवाना झालेले भारतीय खेळाडू दोन दिवसांच्या विश्रांतीवर होते. त्यानंतर मंगळवारपासून सराव सुरू झाला आहे. आता टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपच्या तयारीत गुंतली आहे.

26 मे रोजी अमेरिकेला रवाना झालेले भारतीय खेळाडू दोन दिवसांच्या विश्रांतीवर होते. त्यानंतर मंगळवारपासून सराव सुरू झाला आहे. आता टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपच्या तयारीत गुंतली आहे.

2 / 6
सराव शिबिरात टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याही सहभागी झाला आहे. 26 मे रोजी टीम इंडिया अमेरिकेसाठी रवाना झाली होती, तेव्हा पांड्याचा समावेश नव्हता. आता हार्दिक लंडनहून थेट न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाच्या सराव शिबिरातही सहभाग घेतला.

सराव शिबिरात टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याही सहभागी झाला आहे. 26 मे रोजी टीम इंडिया अमेरिकेसाठी रवाना झाली होती, तेव्हा पांड्याचा समावेश नव्हता. आता हार्दिक लंडनहून थेट न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाच्या सराव शिबिरातही सहभाग घेतला.

3 / 6
टीम इंडिया 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला सामना होणार आहे. 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडाविरुद्ध सामना असेल. या सामन्यानंतर सुपर 8 टप्प्याचे सामने सुरू होतील.

टीम इंडिया 5 जूनला आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला सामना होणार आहे. 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडाविरुद्ध सामना असेल. या सामन्यानंतर सुपर 8 टप्प्याचे सामने सुरू होतील.

4 / 6
भारतीय संघाने सराव सुरू केला असला तरी विराट कोहली अद्याप भारतीय संघात सहभागी झालेला नाही. कागदपत्रांच्या कामात विलंब झाल्यामुळे किंग कोहलीचे अमेरिकेला जाण्यास विलंब झाला. तसेच 30 मे रोजी भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाने सराव सुरू केला असला तरी विराट कोहली अद्याप भारतीय संघात सहभागी झालेला नाही. कागदपत्रांच्या कामात विलंब झाल्यामुळे किंग कोहलीचे अमेरिकेला जाण्यास विलंब झाला. तसेच 30 मे रोजी भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे.

5 / 6
भारताचा T20 विश्वचषक संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. राखीव: शुभमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग, खलील अहमद.

भारताचा T20 विश्वचषक संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. राखीव: शुभमन गिल, आवेश खान, रिंकू सिंग, खलील अहमद.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.