Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिलक वर्माने टी20 क्रिकेटमध्ये नोंदवला खास विक्रम, दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत बसला

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेत तिलक वर्माने एका खास विक्रमाची नोंद केली आहे. सलग पाच डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहली आणि विनोद कांबळीसह एका खास यादीत स्थान मिळवलं आहे.

| Updated on: Jan 29, 2025 | 5:53 PM
तिलक वर्मा भारताचा स्टार खेळाडू असून त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सलग पाच सामन्यात तिलक वर्माने सर्वाधिक धावा करत एक खास विक्रम नोंदवला आहे.

तिलक वर्मा भारताचा स्टार खेळाडू असून त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सलग पाच सामन्यात तिलक वर्माने सर्वाधिक धावा करत एक खास विक्रम नोंदवला आहे.

1 / 6
तिलक वर्माने तिसऱ्या टी20 सामन्यात 14 चेंडूत 1 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 18 धावा केल्या. पाचव्या सामन्यात त्याच्या नाबाद खेळीला खिळ बसली. पण मागच्या चार सामन्यात नाबाद राहिला. आदिल रशीदने तिलक वर्माची विकेट काढली.

तिलक वर्माने तिसऱ्या टी20 सामन्यात 14 चेंडूत 1 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 18 धावा केल्या. पाचव्या सामन्यात त्याच्या नाबाद खेळीला खिळ बसली. पण मागच्या चार सामन्यात नाबाद राहिला. आदिल रशीदने तिलक वर्माची विकेट काढली.

2 / 6
तिलक वर्मा बाद झाला असला तरी त्याने एका खास विक्रमाची नोंद केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सलग पाच सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

तिलक वर्मा बाद झाला असला तरी त्याने एका खास विक्रमाची नोंद केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सलग पाच सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

3 / 6
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सलग पाच सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत विनोद कांबळी आघाडीवर आहे. त्याने 1993 मध्ये 224, 227, 125, 4 आणि 120 धावा केल्या होत्या. त्याने सलग पाच डावात एकूण 700 धावा करत  सर्वाधिक धावांचा विक्रम केला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सलग पाच सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत विनोद कांबळी आघाडीवर आहे. त्याने 1993 मध्ये 224, 227, 125, 4 आणि 120 धावा केल्या होत्या. त्याने सलग पाच डावात एकूण 700 धावा करत सर्वाधिक धावांचा विक्रम केला आहे.

4 / 6
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं नाव आघाडीवर आहे. त्याने वनडे क्रिकेटच्या पाच डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीने 2012 मध्ये 133*, 108, 66., 183 आणि 106 धावा केल्या. त्याने पाच डावात एकूण 596 धावा केल्या आणि सलग पाच डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं नाव आघाडीवर आहे. त्याने वनडे क्रिकेटच्या पाच डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीने 2012 मध्ये 133*, 108, 66., 183 आणि 106 धावा केल्या. त्याने पाच डावात एकूण 596 धावा केल्या आणि सलग पाच डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

5 / 6
तिलक वर्माने टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सलग 5 डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. तिलक वर्माने 107*, 120*, 19*, 72*, 18 धावा करत ही कामगिरी केली आहे.टीम इंडियासाठी सलग 5 डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

तिलक वर्माने टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सलग 5 डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. तिलक वर्माने 107*, 120*, 19*, 72*, 18 धावा करत ही कामगिरी केली आहे.टीम इंडियासाठी सलग 5 डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

6 / 6
Follow us
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....