IPL 2024 : आयपीएलमधील सर्वात अपयशी टॉप 5 कर्णधार कोण?

Unsucessfull Captains In IPL History : आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी हे दोन्ही यशस्वी कर्णधार आहेत. दोघांनी आपल्या नेतृत्वात 5 वेळा चॅम्पियन केलं आहे. मात्र अपयशी कर्णधारांच्या यादीत पहिल्या स्थानी कोण?

| Updated on: Apr 02, 2024 | 9:00 PM
महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अपयशी कर्णधारांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सला 91 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे.

महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अपयशी कर्णधारांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सला 91 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे.

1 / 5
विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचं नेतृत्व करताना विराट कोहली याला 70 सामन्यात अपयश आलं आहे.

विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचं नेतृत्व करताना विराट कोहली याला 70 सामन्यात अपयश आलं आहे.

2 / 5
रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळा ट्रॉफी जिंकून दिलीय. रोहित शर्मा आयपीएलमध्ये तिसरा अपयशी कॅप्टन आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईला 67 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे.

रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला 5 वेळा ट्रॉफी जिंकून दिलीय. रोहित शर्मा आयपीएलमध्ये तिसरा अपयशी कॅप्टन आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबईला 67 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे.

3 / 5
गौतम गंभीर याने केकेआरला 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल चॅम्पियन केलं. मात्र गंभीर कॅप्टन म्हणून 47 सामन्यात अपयशी ठरला.

गौतम गंभीर याने केकेआरला 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल चॅम्पियन केलं. मात्र गंभीर कॅप्टन म्हणून 47 सामन्यात अपयशी ठरला.

4 / 5
डेव्हिड वॉर्नर या यादीत पाचव्या स्थानी आहे. डेव्हीड वॉर्नर याला कॅप्टन म्हणून 41 सामने गमवावे लागले आहेत.

डेव्हिड वॉर्नर या यादीत पाचव्या स्थानी आहे. डेव्हीड वॉर्नर याला कॅप्टन म्हणून 41 सामने गमवावे लागले आहेत.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.