IPL Playoffs : आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील 5 यशस्वी संघ, नंबर 1 कोण?

IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या मोसमात साखळी फेरीनंतर प्लेऑफला सुरुवात झाली आहे. कोलकाताने हैदराबादला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता एलिमिटेर जिंकणारी टीम क्वालिफायर 2 मध्ये हैदराबाद विरुद्ध 2 हात करेल. प्लेऑफनिमित्त हैदराबाद, केकेआर आणि आरसीबीची कामगिरी कशी राहिली आहे? जाणून घेऊयात.

| Updated on: May 22, 2024 | 5:53 PM
आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत 16 मोसम यशस्वीपणे पार पडले.  आतापर्यंतच्या 16 व्या हंगामात मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही यशस्वी संघ आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आता 17 व्या हंगामातील प्लेऑफचा थरार सुरु आहे. या निमित्ताने प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप 5 संघांबाबत जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत 16 मोसम यशस्वीपणे पार पडले. आतापर्यंतच्या 16 व्या हंगामात मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही यशस्वी संघ आहेत. चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी 5 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आता 17 व्या हंगामातील प्लेऑफचा थरार सुरु आहे. या निमित्ताने प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप 5 संघांबाबत जाणून घेऊयात.

1 / 6
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. सीएसके 17 वेळा प्लेऑफमध्ये विजयी झाली आहे.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या इतिहासात प्लेऑफमध्ये सर्वाधिक सामने जिंकले आहेत. सीएसके 17 वेळा प्लेऑफमध्ये विजयी झाली आहे.

2 / 6
दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स विराजमान आहे. पलटणने चेन्नईनंतर सर्वाधिक 13 सामन्यात विजय मिळवला आहे.

दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स विराजमान आहे. पलटणने चेन्नईनंतर सर्वाधिक 13 सामन्यात विजय मिळवला आहे.

3 / 6
तिसऱ्या स्थानी केकेआर आहे. कोलकाताने  प्लेऑफमधील 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

तिसऱ्या स्थानी केकेआर आहे. कोलकाताने प्लेऑफमधील 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

4 / 6
त्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा नंबर लागतो. हैदराबादने प्लेऑफमधील  5 सामने जिंकले आहेत.

त्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा नंबर लागतो. हैदराबादने प्लेऑफमधील 5 सामने जिंकले आहेत.

5 / 6
आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाही. मात्र आरसीबीने प्लेऑफमधील 5 सामने जिंकलेले आहेत.

आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाही. मात्र आरसीबीने प्लेऑफमधील 5 सामने जिंकलेले आहेत.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.