Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Point Table : भारत बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर काय फरक पडणार? जाणून घ्या

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. या सामन्यातील निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत काय फरक पडणार ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 26, 2024 | 10:19 PM
भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत कसा फरक पडेल याबाबत उत्सुकता आहे. भारत जिंकला, हरला किंवा सामना ड्रॉ झाला तर काय फरक पडेल ते जाणून घ्या.

भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत कसा फरक पडेल याबाबत उत्सुकता आहे. भारत जिंकला, हरला किंवा सामना ड्रॉ झाला तर काय फरक पडेल ते जाणून घ्या.

1 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी होईल. तसेच अव्वल स्थान अबाधित राहील.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी होईल. तसेच अव्वल स्थान अबाधित राहील.

2 / 5
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर विजयी टक्केवारीवर फरक पडेल. विजयी टक्केवारी 71.67 वरून 65.15 वर घसरेल. पण अव्वल स्थान कायम राहील.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर विजयी टक्केवारीवर फरक पडेल. विजयी टक्केवारी 71.67 वरून 65.15 वर घसरेल. पण अव्वल स्थान कायम राहील.

3 / 5
सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 68.18 वर राहील. असं झालं तरी भारताचं अव्वल स्थान कायम राहील. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहील.

सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 68.18 वर राहील. असं झालं तरी भारताचं अव्वल स्थान कायम राहील. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहील.

4 / 5
बांग्लादेश सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 39.29 वरून 46.87 पर्यंत पोहोचेल. यामुळे थेट चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर झेप घेईल. सामन्यात पराभव झाला तर विजयी टक्केवारी 34.37 होईल आणि दक्षिण अफ्रिकेच्या खाली घसरण होईल. दुसरीकडे, सामना ड्रा झाला तर विजयी टक्केवारी 38.54 होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

बांग्लादेश सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 39.29 वरून 46.87 पर्यंत पोहोचेल. यामुळे थेट चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर झेप घेईल. सामन्यात पराभव झाला तर विजयी टक्केवारी 34.37 होईल आणि दक्षिण अफ्रिकेच्या खाली घसरण होईल. दुसरीकडे, सामना ड्रा झाला तर विजयी टक्केवारी 38.54 होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow us
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.