WTC Point Table : भारत बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर काय फरक पडणार? जाणून घ्या

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. या सामन्यातील निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत काय फरक पडणार ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 26, 2024 | 10:19 PM
भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत कसा फरक पडेल याबाबत उत्सुकता आहे. भारत जिंकला, हरला किंवा सामना ड्रॉ झाला तर काय फरक पडेल ते जाणून घ्या.

भारत आणि बांग्लादेश दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत कसा फरक पडेल याबाबत उत्सुकता आहे. भारत जिंकला, हरला किंवा सामना ड्रॉ झाला तर काय फरक पडेल ते जाणून घ्या.

1 / 5
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी होईल. तसेच अव्वल स्थान अबाधित राहील.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारताची विजयी टक्केवारी 71.67 इतकी आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची विजयी टक्केवारी 74.24 इतकी होईल. तसेच अव्वल स्थान अबाधित राहील.

2 / 5
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर विजयी टक्केवारीवर फरक पडेल. विजयी टक्केवारी 71.67 वरून 65.15 वर घसरेल. पण अव्वल स्थान कायम राहील.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला तर विजयी टक्केवारीवर फरक पडेल. विजयी टक्केवारी 71.67 वरून 65.15 वर घसरेल. पण अव्वल स्थान कायम राहील.

3 / 5
सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 68.18 वर राहील. असं झालं तरी भारताचं अव्वल स्थान कायम राहील. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहील.

सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना ड्रॉ झाला तर भारताची विजयी टक्केवारी 68.18 वर राहील. असं झालं तरी भारताचं अव्वल स्थान कायम राहील. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर राहील.

4 / 5
बांग्लादेश सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 39.29 वरून 46.87 पर्यंत पोहोचेल. यामुळे थेट चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर झेप घेईल. सामन्यात पराभव झाला तर विजयी टक्केवारी 34.37 होईल आणि दक्षिण अफ्रिकेच्या खाली घसरण होईल. दुसरीकडे, सामना ड्रा झाला तर विजयी टक्केवारी 38.54 होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

बांग्लादेश सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 39.29 वरून 46.87 पर्यंत पोहोचेल. यामुळे थेट चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर झेप घेईल. सामन्यात पराभव झाला तर विजयी टक्केवारी 34.37 होईल आणि दक्षिण अफ्रिकेच्या खाली घसरण होईल. दुसरीकडे, सामना ड्रा झाला तर विजयी टक्केवारी 38.54 होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow us
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.