T-20 World Cup 2024 मध्ये ‘या’ दोन टीम खेळणार फायलन, युवराज सिंहने भारताचं नाव घेतलं की नाही?

Yuvraj Singh on T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर युवराज सिंहने वर्ल्ड कप सुरू झाल्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या दोन टीम खेळणार यांची नाव घेतली आहेत.

| Updated on: Jun 02, 2024 | 7:34 PM
टी- 20 वर्ल्ड कपला सुरूवात झाली असून पहिला सामना अमेरिका वि. कॅनडामध्ये पार पडलाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांकडे यजमानपद आहे.

टी- 20 वर्ल्ड कपला सुरूवात झाली असून पहिला सामना अमेरिका वि. कॅनडामध्ये पार पडलाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांकडे यजमानपद आहे.

1 / 5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंह यंदाच्या वर्ल्ड कपचाब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती  दिली होती.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंह यंदाच्या वर्ल्ड कपचाब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती.

2 / 5
आयसीसीची 2013 नंतर एकही ट्रॉफी टीम इंडियाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये टीम इंडियावर याचा काहीसा दबाव पाहायला मिळतो. यावर युवराजने काय म्हटलं आहे जाणून घ्या.

आयसीसीची 2013 नंतर एकही ट्रॉफी टीम इंडियाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये टीम इंडियावर याचा काहीसा दबाव पाहायला मिळतो. यावर युवराजने काय म्हटलं आहे जाणून घ्या.

3 / 5
मला विश्वास आहे की टीम इंडियाकडे मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. भारतीय संघाने स्वत:वर विश्वास ठेवला आणि पूर्ण क्षमतेने खेळ केला तर ते विजेतेपद मिळवू शकतात, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. त्यासोबतच युवराजने फायनल गाठणाऱ्या टीमची नावे घेतली आहेत.

मला विश्वास आहे की टीम इंडियाकडे मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. भारतीय संघाने स्वत:वर विश्वास ठेवला आणि पूर्ण क्षमतेने खेळ केला तर ते विजेतेपद मिळवू शकतात, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. त्यासोबतच युवराजने फायनल गाठणाऱ्या टीमची नावे घेतली आहेत.

4 / 5
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया, वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान फायनलध्ये प्रवेश मिळवू शकतात, असं युवराज सिंहने म्हटलं आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड संघासोबत असणार आहे. त्यानंतर पाकिस्तानसोबत 9 जूनला हा सामना होणार आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया, वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान फायनलध्ये प्रवेश मिळवू शकतात, असं युवराज सिंहने म्हटलं आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड संघासोबत असणार आहे. त्यानंतर पाकिस्तानसोबत 9 जूनला हा सामना होणार आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.