Photo Gallery : दुष्काळात तेरावा, द्राक्षासह बेदाण्याचे उत्पादनही निसर्गाने हिसकावले, निसर्गापुढे द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश
सांगली : द्राक्ष हंगामाची सुरवात आणि शेवटही निसर्गाच्या लहरीपणात गेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उत्पादनात घट झाली आहे. दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा असतोच यंदा मात्र, सर्व हंगामाच अवकाळीने हिसकावला आहे. द्राक्ष उत्पादनात घट आणि दर्जा ढासळल्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवर भर दिला होता. पण हे देखील नियतीला मान्य नाही. कारण जिल्ह्यात बेदाणा निर्मीती सुरु असतानाच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सर्वकाही उध्वस्त झाले आहे. बेदाणा निर्मितीसाठी उभारण्यात आलेले शेड हे जमिनदोस्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यात बेदाणा शेडचे पत्रे तर उडून गेलेच पण येथे कामास असलेल्या महिला मजूरही जखमी झाल्या आहेत.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4

आयपीएलमध्ये सर्वाधिक POTM ठरणारे विकेटकीपर, नंबर 1 कोण?

पपई खाल्ल्याने शुगर लेव्हल वाढते का ?

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स एका झटक्यात वाढणार! कसं ते जाणून घ्या

प्रीति झिंटाने किती कोटी खर्च करून पंजाब किंग्स संघाची घेतली होती मालकी? जाणून घ्या

वाणी कपूरचा पारंपरिक लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

लाल सूटमध्ये शिल्पा शेट्टीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा