टाळ मृदुंगाचा नाद..भक्तीगीतांचा मिलाफ…अशा भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांनी अनुभवाला अवीट नमुना
गेल्या 31 वर्षांपासून या कलाकेंद्राच्या नर्तिका वारकऱ्यांसाठी आपली कला सादर करतात ही परंपरा त्यांनी आजही कायम जपलीय. आज जगतगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सुमारे दहा हजार वारकऱ्यांना सुग्रास असे भोजन ही देण्यात आलेय याच बरोबर कलाही सादर करुन त्यांची सेवा केलीय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

सौदी अरब तर इस्लामचे माहेरघर; मग दुसरा सर्वात मोठा धर्म कोणता?

रोज डार्क चॉकलेटचा एक छोटासा तुकडा खाल्यास काय फायदे होतात?

कलिंगडाच्या फोडीवर मीठ टाकून खाणे योग्य आहे का?

भारताच्या 100 रुपयांची सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये काय किंमत? जाणून घ्या

तुळशीच्या रोपाला हळद मिश्रीत पाणी टाकलं तर काय होतं?

Baba Vanga च्या नावातील वेंगाचा अर्थ तरी काय?