युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून युवराज्ञी संयोगीताराजे यांचं कौतुक, पाहा व्हायरल फोटो

बारा वाड्या असलेले, अतिदुर्गम असे हे गाव सुविधांपासून वंचित होतेच; पण एकी, गावासाठी काम करण्याची आस्था, स्वच्छता, वृक्षप्रेम, महिला रोजगार या बाबतीतही गाव फार मागे होते.

| Updated on: May 05, 2023 | 2:39 PM
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या नावाने वसलेल्या आणि निसर्गाने नटलेल्या शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई या गावातील जुगाई देवीच्या नव्याने जिर्णोद्धार केलेल्या मंदिराचा वास्तूशांती व कलशारोहण समारंभ संपन्न झाला.

राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या नावाने वसलेल्या आणि निसर्गाने नटलेल्या शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई या गावातील जुगाई देवीच्या नव्याने जिर्णोद्धार केलेल्या मंदिराचा वास्तूशांती व कलशारोहण समारंभ संपन्न झाला.

1 / 5
राज्यसभेचा सदस्य असताना सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत हे गाव दत्तक घेऊन गावाचा विकास करण्यात पुढाकार घेतला होता, त्यामुळेच येळवण जुगाई गावचे व माझे भावनिक नाते  निर्माण झाले असं युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राज्यसभेचा सदस्य असताना सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत हे गाव दत्तक घेऊन गावाचा विकास करण्यात पुढाकार घेतला होता, त्यामुळेच येळवण जुगाई गावचे व माझे भावनिक नाते निर्माण झाले असं युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

2 / 5
बारा वाड्या असलेले, अतिदुर्गम असे हे गाव सुविधांपासून वंचित होतेच; पण एकी, गावासाठी काम करण्याची आस्था, स्वच्छता, वृक्षप्रेम, महिला रोजगार या बाबतीतही गाव फार मागे होते.

बारा वाड्या असलेले, अतिदुर्गम असे हे गाव सुविधांपासून वंचित होतेच; पण एकी, गावासाठी काम करण्याची आस्था, स्वच्छता, वृक्षप्रेम, महिला रोजगार या बाबतीतही गाव फार मागे होते.

3 / 5
युवराज्ञी संयोगीताराजे यांनी विशेष लक्ष घातले आणि गावाच्या विकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला. तो आराखडा फक्त सरकारी योजनांचा नव्हता तर गावच्या सहभागाने राबविण्याच्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचा देखील होता. हा सुधारणांचा कार्यक्रम राबविताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. स्वच्छतेबाबत अनिच्छा, महिला, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार याबाबत अज्ञान, बालक पोषण,वन संरक्षण बाबत दुर्लक्ष, व्यसनाधीनता असे अनेक प्रश्न होते. या गावात प्रवेश केला तेव्हा तरूण आणि वयस्कर लोकांमधे मोठी दरी होती. शासकीय योजना तर पोहोचतच नव्हत्या. सर्वात कडी होती ती म्हणजे गावाचे गटातटाचे राजकारण !

युवराज्ञी संयोगीताराजे यांनी विशेष लक्ष घातले आणि गावाच्या विकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार केला. तो आराखडा फक्त सरकारी योजनांचा नव्हता तर गावच्या सहभागाने राबविण्याच्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचा देखील होता. हा सुधारणांचा कार्यक्रम राबविताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. स्वच्छतेबाबत अनिच्छा, महिला, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार याबाबत अज्ञान, बालक पोषण,वन संरक्षण बाबत दुर्लक्ष, व्यसनाधीनता असे अनेक प्रश्न होते. या गावात प्रवेश केला तेव्हा तरूण आणि वयस्कर लोकांमधे मोठी दरी होती. शासकीय योजना तर पोहोचतच नव्हत्या. सर्वात कडी होती ती म्हणजे गावाचे गटातटाचे राजकारण !

4 / 5
युवराज्ञी संयोगिताराजेनी स्वतः आपल्या टीम सोबत आणि गावकर्‍यांसोबत सभा घेऊन चर्चा करून, भेटी देऊन आणि स्वतः कामात उतरून या गावाला सुधारणांचा आकार दिला.   गावात रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन या सुविधा निर्माण झाल्या. पण खरे यश म्हणजे CCT, माती बांध या सारखी कामे लोकांच्या सहभागातून करून जलसंधारण साध्य केले, डोंगर उतारावर लावले जाणारे वणवे थांबवण्यासाठी मोठी जनजागृती केली.

युवराज्ञी संयोगिताराजेनी स्वतः आपल्या टीम सोबत आणि गावकर्‍यांसोबत सभा घेऊन चर्चा करून, भेटी देऊन आणि स्वतः कामात उतरून या गावाला सुधारणांचा आकार दिला. गावात रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन या सुविधा निर्माण झाल्या. पण खरे यश म्हणजे CCT, माती बांध या सारखी कामे लोकांच्या सहभागातून करून जलसंधारण साध्य केले, डोंगर उतारावर लावले जाणारे वणवे थांबवण्यासाठी मोठी जनजागृती केली.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.