Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशस्वी होण्याची चार सूत्र, जीवनात प्रगती करण्यासाठी हे घटक महत्त्वाचे

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली थेट ग्रहांशी संबंधित असते. जर एखादी व्यक्ती आळशी असेल तर त्याला जीवनात यश मिळत नाही ज्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक लाभ मिळू शकत नाही. म्हणून, आळस सोडल्यास ते चांगले होईल. आळस हा मानसाचा शत्रू आहे हे आपण लहानपणापासूनचं एकत आलेलो आहे. आळशी व्यक्ती हातातून वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करतो. 

यशस्वी होण्याची चार सूत्र, जीवनात प्रगती करण्यासाठी हे घटक महत्त्वाचे
यशस्वी होण्याची सुत्रे Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 9:38 AM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला जीवनात श्रीमंत होण्याची तसेच यशस्वी (Success Story) होण्याची इच्छा असते जेणेकरून त्याला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि अडीअडचणीच्या वेळी इतरांसमोर त्याला हात पसरविण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे पैसा मिळवण्यासाठी माणूस खूप मेहनत करतो. अशा स्थितीत शास्त्रांमध्ये अनेक सवयींचे वर्णन केले आहे, ज्याचा अवलंब केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतात, ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो. चला जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीच्या अशा सवयी ज्यामुळे तो श्रीमंत होतो.

श्रीमंत व्यक्ती स्वच्छतेला महत्त्व देतो

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, धनाची देवी लक्ष्मी अशा ठिकाणी वास करते, जिथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. अशा परिस्थितीत, आपण आपले घर नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे. यासोबतच लक्षात ठेवा की, स्वयंपाकघरात खोटी खरकटी कधीही ठेवू नयेत. असे केल्याने माता अन्नपूर्णा नाराज होते.

गरजूंना मदत करा

सनातन धर्मानुसार असे मानले जाते की जे लोक गरजूंना वस्तू दान करतात त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाशी संबंधित समस्या येत नाहीत. यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या हयातीत आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करत राहावे. यामुळे देवी-देवता तुमच्यावर खूप प्रसन्न राहतात.

हे सुद्धा वाचा

मोठ्यांचा आदर करा

ज्या घरामध्ये वडिलधाऱ्यांचा आणि स्त्रियांचा आदर केला जातो, त्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न असते त्यामुळे ती तुमच्यावर कृपा ठेवते. यासोबतच गायींची सेवा करणाऱ्यांवर माता लक्ष्मीही खूप प्रसन्न असते. अशा वेळी घरी अन्न शिजवताना गाईसाठी पहिली रोटी काढावी. यातून तुम्हाला शुभ लाभ मिळतात.

ज्योतिषशास्त्र काय सांगते

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली थेट ग्रहांशी संबंधित असते. जर एखादी व्यक्ती आळशी असेल तर त्याला जीवनात यश मिळत नाही ज्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक लाभ मिळू शकत नाही. म्हणून, आळस सोडल्यास ते चांगले होईल. आळस हा मानसाचा शत्रू आहे हे आपण लहानपणापासूनचं एकत आलेलो आहे. आळशी व्यक्ती हातातून वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.