IND vs BAN 1st Test : 1982 नंतर पहिल्यांदाच चेन्नईच्या ग्राऊंडवर असं काही घडलं, कॅप्टन रोहित मुख्य साक्षीदार!

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात पहिल्याच दिवशी 1982 नंतर पहिल्यांदाच चेन्नईच्या ग्राऊंडवर मोठं काहीतरी घडलं आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

| Updated on: Sep 19, 2024 | 9:48 PM
टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरू आहे. बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिल्या दिवशी 339-6  धावा केल्या आहेत.

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरू आहे. बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिल्या दिवशी 339-6 धावा केल्या आहेत.

1 / 5
या कसोटी सामन्यामध्ये गेल्या 42 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते घडलं आहे. बांगलादेश कॅप्टनच्या एका निर्णयाने चेन्नईच्या ग्राऊंडवरील इतिहा बदलला आहे.

या कसोटी सामन्यामध्ये गेल्या 42 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते घडलं आहे. बांगलादेश कॅप्टनच्या एका निर्णयाने चेन्नईच्या ग्राऊंडवरील इतिहा बदलला आहे.

2 / 5
चेन्नईमध्ये टॉस जिंकत बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांतो याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या 21 कसोटींमध्ये हा असा निर्णय कोणत्याही कॅप्टनने आतापर्यंत घेतलेला नाही.

चेन्नईमध्ये टॉस जिंकत बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांतो याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या 21 कसोटींमध्ये हा असा निर्णय कोणत्याही कॅप्टनने आतापर्यंत घेतलेला नाही.

3 / 5
1982 मध्ये चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आतापर्यंत या ग्राऊंडवर 21 कसोटी सामन्यामध्ये हा प्रत्येक कॅप्टनने पहिल्यांजा फलंदाजी निवडली होती.

1982 मध्ये चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आतापर्यंत या ग्राऊंडवर 21 कसोटी सामन्यामध्ये हा प्रत्येक कॅप्टनने पहिल्यांजा फलंदाजी निवडली होती.

4 / 5
गेल्या 42 वर्षांपासूनचा हा रेकॉर्ड आता शांतो याने बदलला आहे. घरच्या मैदानावर टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याची  9वी वेळ होती. याआधी आठवेळा प्रतिस्पर्धी संघांनी टीम इंडियाला पहिल्यांदा बॅटींगसाठी आमंत्रित केलं. यामध्ये ऑस्ट्रेलिया सोडून इतर कोणत्याही टीमला विजय मिळवता आलेला नाही.

गेल्या 42 वर्षांपासूनचा हा रेकॉर्ड आता शांतो याने बदलला आहे. घरच्या मैदानावर टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याची 9वी वेळ होती. याआधी आठवेळा प्रतिस्पर्धी संघांनी टीम इंडियाला पहिल्यांदा बॅटींगसाठी आमंत्रित केलं. यामध्ये ऑस्ट्रेलिया सोडून इतर कोणत्याही टीमला विजय मिळवता आलेला नाही.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.