1..2..3..4..! कसोटीच्या एका डावात भारताने रचले इतके विक्रम, जाणून घ्या एका क्लिकवर
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याचा पहिल्या डावात भारताने आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला. पण त्याची कसर भारतीय संघाने चौथ्या दिवशी भरून काढली. इतकंच काय तर कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे.
Most Read Stories