IND Vs SA : सामना कधी, कुठे, कसा पाहायचा जाणून घ्या एका क्लिकवर

उद्याच्या सामन्यात सुद्धा चांगला संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण मागच्या सामन्यात केएल राहूल आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी अधिक चांगली फलंदाजी केली.

IND Vs SA : सामना कधी, कुठे, कसा पाहायचा जाणून घ्या एका क्लिकवर
ind vs sa Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 1:22 PM

उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (SA) टीम इंडियाची (Team India) दुसरी मॅच गुवाहाटी (Guwahati) येथे होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आत्तापासून सोशल मीडियावर आपले तर्क मांडायला सुरुवात केली आहे. उद्याच्या सामन्यात गोलंदाजी पुन्हा चालणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. कारण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चांगली गोलंदाजी झाली होती.

उद्याच्या सामन्यात सुद्धा चांगला संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण मागच्या सामन्यात केएल राहूल आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी अधिक चांगली फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाचा आठ गडी राखूण विजय झाला.

अर्शदीप सिंह, दीपक चाहर, आर अश्विन यांची गोलंदाजी आज पुन्हा चालणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कारण जसप्रित बुमराहला दुखापत झाल्याने त्याने दौऱ्यातून माघार घेतली.

हे सुद्धा वाचा

उद्या दुसरा टी 20 चा सामना गोवाहाटीत होणार आहे. बरसापारा मैदानात हा सामना सायंकाळी साडेसहा वाजता सुरु होईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.