मध्य-पश्चिम रेल्वेवरील ‘या’ 20 स्थानकांचा होणार कायापालट, यात तुमचं रेल्वे स्टेशन आहे का? बघा

अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ रेल्वे स्थानकांचा आणि पश्चिम विभागातील मुंबई सेंट्रल मधील ८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार

मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट, यात तुमचं रेल्वे स्टेशन आहे का? बघा
| Updated on: Feb 22, 2024 | 12:57 PM

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील २० रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ रेल्वे स्थानकांचा आणि पश्चिम विभागातील मुंबई सेंट्रल मधील ८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फ्रेब्रुवारीला दूर दृश्य प्रणाली द्वारे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी केली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या १२ स्थानकांमध्ये भायखळा, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, विद्याविहार, कुर्ला, मुंब्रा, टिटवाळा, शहाड, इगतपुरी आणि सॅंडहस्ट रोड ही बारा स्थानके आहेत. तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स, ग्रॅट रोड, चर्नी रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड आणि पालघर ही आठ स्थानके आहेत.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.