फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, सगळ्या आंदोलनाचा खर्चही त्यांनी केला; बारसकरांनंतर एका महिलेचा घणाघात

मनोज जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी काल जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते त्यानंतर आता मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांनीही त्यांच्यावर घणाघात केलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी शरद पवार...

फक्त शरद पवारांचे जरांगेंना फोन, सगळ्या आंदोलनाचा खर्चही त्यांनी केला; बारसकरांनंतर एका महिलेचा घणाघात
| Updated on: Feb 22, 2024 | 5:57 PM

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनात फूट पडल्याचे समोर आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर यांनी काल जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते त्यानंतर आता मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांनीही त्यांच्यावर घणाघात केलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी शरद पवार आहेत. इतकंच नाहीतर मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाचा खर्चही शरद पवार यांनी केला असल्याचा गंभीर आरोपही मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांनी केला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी महाराष्ट्राला वेडं बनवलं आहे तर मराठा आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना फक्त शरद पवार यांचे फोन यायचे, असे म्हणत संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.