फडणवीस-ठाकरेंमध्ये रंगला राजकीय सामना, कुणाच्या आव्हानाला कुणाचं प्रतिआव्हान?

ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो त्यांनी मालवणी भागात जावं, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. तर मालवणीतील जनतेच्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असं म्हणत आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

फडणवीस-ठाकरेंमध्ये रंगला राजकीय सामना, कुणाच्या आव्हानाला कुणाचं प्रतिआव्हान?
| Updated on: Apr 01, 2024 | 10:45 AM

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा राजकीय सामना रंगलाय. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावलेल्या टोल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना आव्हान दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर, लडाखमध्ये जावं, त्यांचा संपुर्ण खर्च करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागण्यात आलंय. ठाकरेंच्या पेट्रोलचा खर्च मी करतो, त्यांनी मणिपूर नव्हे तर मुंबईतील मालवणी येथे जावं, असं आव्हान आशिष शेलारांनी ठाकरेंना दिलंय. दरम्यान, भाजप-मनसे युतीवरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलंय. यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पलटवार करत ते म्हणाले, ‘आता कोण डुबतंय, कोण सहारा घेतंय हे देश बघतोय…’, असे म्हणत खोचक प्रत्युत्तर दिलंय.. बघा स्पेशल रिपोर्ट

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.