Ajit Pawar : आता तयारीला लागा… लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी आमदारांना काय दिले आदेश?

लोकसभा निकालाच्या पराभवानंतर या निकालाचे चिंतन करण्यासाठी अजित पवार गट अर्थात राष्ट्रवादीच्या आमदरांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक बोलावली होती. या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी आदेश दिले आहेत. काय दिले आमदारांना या बैठकीत आदेश बघा व्हिडीओ...

Ajit Pawar : आता तयारीला लागा... लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार यांनी आमदारांना काय दिले आदेश?
| Updated on: Jun 07, 2024 | 12:23 PM

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. पराभव झाला तरी चालेल पण अजित पवारांची साथ सोडणार नाही, असा आमदारांनी एकमताने निर्धारही व्यक्त केला. तर कोणीही शरद पवार यांच्या संपर्कात नसल्याची ग्वाही देखील आमदारांनी या बैठकीत दिल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निकालाच्या पराभवानंतर या निकालाचे चिंतन करण्यासाठी अजित पवार गट अर्थात राष्ट्रवादीच्या आमदरांची अजित पवार यांनी एक बैठक बोलावली होती. या आमदारांच्या बैठकीत अजित पवार यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे दोन दिवस मुंबईत तर पाच दिवस बारामतीत असणार आहे, अशी माहितीही मिळतेय.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.