लोकसभेच्या निकालानंतर अहमदनगरचं गणित काय? 6 विधानसभांमधून कुणाकुणाची नावं चर्चेत?

नगर लोकसभेतील मतदारसंघात सहापैकी तीन मतदारसंघात महायुतीचे तीन आणि मविआचे तीन आमदार होते. महायुतीमध्ये २ भाजप आणि एक अजित दादांच्या राष्ट्रवादीचे तर मविआमध्ये शरद पवार यांच्या तीन आमदारांचं संख्याबळ होतं. अहमदनगरच्या 6 विधानसभांमधून कुणाकुणाची नावं चर्चेत?

लोकसभेच्या निकालानंतर अहमदनगरचं गणित काय? 6 विधानसभांमधून कुणाकुणाची नावं चर्चेत?
| Updated on: Jun 21, 2024 | 11:36 AM

अहमदनगरच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीचं नेमकं गणित काय असणार? याची चर्चा होतेय. नगर लोकसभेमध्ये राहुरी, शेवगाव, नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड या विधानसभेचा समावेश आहे. नगर लोकसभेतील मतदारसंघात सहापैकी तीन मतदारसंघात महायुतीचे तीन आणि मविआचे तीन आमदार होते. महायुतीमध्ये २ भाजप आणि एक अजित दादांच्या राष्ट्रवादीचे तर मविआमध्ये शरद पवार यांच्या तीन आमदारांचं संख्याबळ होतं. राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मतं मिळाली. तर भाजपच्या सुजय विखेंना ५ लाख ९५ हजार ८६८ मतं मिळाली आणि तुतारी नावाने पिपाणी चिन्हावर लढलेल्या अपक्ष उमेदवाराला ४४ हजार ५९७ मतं मिळाली. यामुळे निलेश लंकेंचा विजय झाला. दरम्यान, २०१९ आणि २०२४ च्या निकालातील फरक नेमका काय सांगतो? बघा व्हिडीओ…

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.