‘जरांगेंमध्ये हिंमत नव्हती माझ्यात आहे, मला गोळ्या…’, अजय बारस्करांचा फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर ठिय्या, मागणी काय?

मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्या, मराठवाड्यातील मराठ्यांचे कल्याण करा, त्यांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी घेऊन अजय बारस्कर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यासमोर ठिय्या मांडला आहे. याबद्दल बोलताना बारस्कर म्हणाले, अशी मागणी करण्यामागे एकच कारण....

'जरांगेंमध्ये हिंमत नव्हती माझ्यात आहे, मला गोळ्या...', अजय बारस्करांचा फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर ठिय्या, मागणी काय?
| Updated on: Jul 20, 2024 | 4:59 PM

मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्या, मराठवाड्यातील मराठ्यांचे कल्याण करा, त्यांचे प्रश्न सोडवा, अशी मागणी घेऊन अजय बारस्कर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यासमोर ठिय्या मांडला आहे. याबद्दल बोलताना बारस्कर म्हणाले, अशी मागणी करण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे जरांगे म्हणाले होते, सागर बंगल्यासमोर जाऊन बसणार… ते नाही बसले मग मी येऊन बसलो. माझ्यावर त्यांनी शिक्का मारला मी फडणवीसांचा माणूस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यात हिंमत नसेल पण माझ्यात हिंमत आहे. म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर आलो… असे म्हणत अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. इतकंच नाहीतर काय गोळ्या घालायच्या त्या घाला, असंही अजय बारस्कर यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण म्हणजे सरकारच आरक्षण देऊ शकतं… आरक्षण हे मारूतीच्या मंदिरात मिळत नाही, असं म्हणत बारस्करांनी म्हटलंय.

Follow us
'चहा-पोहे तयार होते, आपटे खायला येणार होता अन्...', कोणी केला हल्लाबोल
'चहा-पोहे तयार होते, आपटे खायला येणार होता अन्...', कोणी केला हल्लाबोल.
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, आव्हाडांवर गुन्हा दाखल करा... भाजपची मागणी
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, आव्हाडांवर गुन्हा दाखल करा... भाजपची मागणी.
ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांची नावं TV9 मराठीच्या हाती
ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांची नावं TV9 मराठीच्या हाती.
मोदींच्या माफीमागे 'ही' 3 कारणं, माफीनाम्यावर राहुल गांधींचा हल्लाबोल
मोदींच्या माफीमागे 'ही' 3 कारणं, माफीनाम्यावर राहुल गांधींचा हल्लाबोल.
'दीड वर्ष झाले तरी मोदी मणिपूरला गेले नाही, ते जाऊच शकत नाही कारण...'
'दीड वर्ष झाले तरी मोदी मणिपूरला गेले नाही, ते जाऊच शकत नाही कारण...'.
'कोण थुंकलं तर वाहून जाईल, जलील चिरकूट माणूस', भाजप नेत्याचा हल्लाबोल
'कोण थुंकलं तर वाहून जाईल, जलील चिरकूट माणूस', भाजप नेत्याचा हल्लाबोल.
बाप्पाला काय नैवेद्य द्यावा,तुम्हाला प्रश्न पडलाय? इथे मिळेल छप्पन भोग
बाप्पाला काय नैवेद्य द्यावा,तुम्हाला प्रश्न पडलाय? इथे मिळेल छप्पन भोग.
दादांच्या NCPत नवा संघर्ष, 'रुपाली vs रुपाली वाद, नाराजीचं कारण काय?
दादांच्या NCPत नवा संघर्ष, 'रुपाली vs रुपाली वाद, नाराजीचं कारण काय?.
गणेशोत्सवावर पावसाचं सावट; जाणून घ्या,पुढील काही दिवसांचे अपडेट
गणेशोत्सवावर पावसाचं सावट; जाणून घ्या,पुढील काही दिवसांचे अपडेट.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा, शिंदे म्हणाले, आता लालपरीतून...
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा, शिंदे म्हणाले, आता लालपरीतून....