म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; पुण्यातील पुरस्थितीची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांचं विधान

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यासह राज्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. काल रात्रीपासून तर पुण्यात पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. त्यामुळे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पूरपरिस्थितीची पाहणी केली.

म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; पुण्यातील पुरस्थितीची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांचं विधान
| Updated on: Jul 25, 2024 | 11:28 AM

खडकवासल्यातील धरण लगेच भरतं. जास्त पाणी आल्याने दरवाजे उघडले. 45 हजाराचा फ्लो सोडला. पहाटे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री सोडलं असतं तर सखल भागात पाणी शिरलं असतं. लोकांना त्रास झाला असता. आता पाणी बंडगार्डनला पोहोचलं आहे. दौंडला पोहोचायला अजून तास भर आहे. त्यानंतर उजनीला जाईल. आम्ही पुणे आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांनी आज पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

 

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.