Bachchu Kadu on Navneet Rana : तर नवनीत राणा जिंकल्या असत्या, बच्चू कडू यांनी सांगितलं पराभवाचं कारण

लोकसभा निकालात अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. या निकालावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार बच्चू कडू यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाचं कारण सांगितलं... बघा व्हिडीओ

Bachchu Kadu on Navneet Rana : तर नवनीत राणा जिंकल्या असत्या, बच्चू कडू यांनी सांगितलं पराभवाचं कारण
| Updated on: Jun 05, 2024 | 1:44 PM

नवनीत राणा या न्यायालयात जिंकल्या मात्र जनतेच्या कोर्टात हरल्या, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. लोकसभा निकालात अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. या निकालावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर रवी राणा गप्प बसले असते तर नवनीत राणा या जिंकल्या असत्या, असं वक्तव्य करून नवनीत राणांच्या पराभवावरून बच्चू कडू यांनी रवी राणांना देखील टोला लगावला आहे. ‘लोकसभेचा अर्ज भरायला जात असताना आयत्या वेळेवर न्यायालयाने त्यांना हवा तसा निकाल दिला. आमचं मैदान असताना त्यांनी आमचं मैदान मारलं. मात्र एकंदर पाहता न्यायालयात त्यांचा विजय पण लोक न्यायालयात पराभव झाला आहे.’, असं बच्चू कडू म्हणाले. तर राणा चूप राहीले असते तर नवनित राणा जिंकून आल्या असत्या. पुढे बच्चू कडू असेही म्हणाले, मला वाटते आम्ही हे श्रेय घेत नाही. राणा चूप राहिले असते तर नवनीत राणा जिंकून आल्या असत्या.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.