मग आता सभा घेऊन कुणाचं पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होते. त्यामुळे मनसे आता महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसतोय. अशातच अनिल परब यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. बघा अनिल परब यांनी राज ठाकरेंवर काय केली सडकून टीका?

मग आता सभा घेऊन कुणाचं पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
| Updated on: May 01, 2024 | 5:32 PM

दुसऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून केलं होतं. या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होते. त्यामुळे मनसे आता महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसतोय. अशातच अनिल परब यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. ‘सऱ्याचं पोर कडेवर खेळवणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते, मग आता सभा घेऊन कुणाचे पोरं खेळवणार?’, असा सवाल करत अनिल परब यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राज ठाकरेंच्या पक्षाचा एकही उमेदवार नाही, मग राज ठाकरे कुणाचा प्रचार करणार आहेत? असेही अनिल परब म्हणाले आणि राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.