Loksabha Election Exit Poll 2024 : देशात कुणाचं सरकार? महाराष्ट्रात कुणाचा जोर? महायुती की मविआ? अनिल थत्ते यांनी निकालच सांगितला

देशात एकूण सात टप्प्यात मतदान झालं. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे टिव्ही ९ मराठीवर जाहीर होणार आहेत. त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी लोकसभेचा एक्झिट पोल जाहीर होण्याआधी महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीबद्दल भाकीतं केली आहेत.

Loksabha Election Exit Poll 2024 : देशात कुणाचं सरकार? महाराष्ट्रात कुणाचा जोर? महायुती की मविआ? अनिल थत्ते यांनी निकालच सांगितला
| Updated on: Jun 01, 2024 | 5:00 PM

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आज शेवटचा टप्पा पार पडत आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान झालं. मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे टिव्ही ९ मराठीवर जाहीर होणार आहेत. त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी लोकसभेचा एक्झिट पोल जाहीर होण्याआधी महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीबद्दल भाकीतं केली आहेत. ते म्हणाले, ३७ ते ४० जागा या महायुतीच्या पारड्यात पडतील तर उतरलेल्या इतर जागा महाविकास आघाडीला मिळतील. तर राज्यातील अशा १३ जागा आहेत जिथे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लोकसभेची लढत झाली. ज्या ठिकाणी शिंदे गटाची शिवसेना विरूद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्या लोकसभेचा सामना रंगला तिथे शिंदे गटाला जास्त जागा मिळणार आहे. १-२ जागा सोडल्या तर ४० आमदाराचा जोर असल्याने सर्वाधिक जागा शिंदे गटाच्या जिंकतील, असा दावाच राजकीय विश्लेषक अनिल थत्ते यांनी केला. दरम्यान भाजपकडून ४०० पार चा नारा सातत्याने देण्यात येत होता. यावर अनिल थत्ते यांनी स्पष्टपणे सांगितलं, सव्वा ३०० ते साडे ३०० जागा या महायुतीला मिळतील असा अंदाज आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.