बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद? शरद पवार गटाचा आरोप

बारामतीच्या निवडणुकीकरता असलेले सर्व ईव्हीएम हे पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आले होते. पण ज्या स्ट्राँगरूममध्ये हे ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तिथे तब्बल ४५ मिनिटं सीसीटिव्ही बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली

बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद? शरद पवार गटाचा आरोप
| Updated on: May 14, 2024 | 11:53 AM

बारामतीमध्ये लढत असलेल्या बारामतीचे ईव्हीएम मशीन पुण्यात ठेवण्यात आले. मात्र अचानक ४५ मिनिटं सीसीटिव्ही फुटेज बंद झालं. त्यावरून शरद पवार गटाने शंका उपस्थित केली आहे. बारामतीच्या निवडणुकीकरता असलेले सर्व ईव्हीएम हे पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आले होते. पण ज्या स्ट्राँगरूममध्ये हे ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तिथे तब्बल ४५ मिनिटं सीसीटिव्ही बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला. शरद पवार गटाचे निवडणूक आधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांनी बंद पडलेल्या ईव्हीएमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत आणि एकच खळबळ उडाली. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ४५ मिनिटांनी पुन्हा एकदा सीसीटिव्ही फुटेज दिसण्यास सुरूवात झाली. पण या ४५ मिनिटांत नेमकं काय घडलं? असा सवाल शरद पवार गटाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला. बघा शरद पवार गटाकडू नेमकी काय तक्रार नोंदवली?

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.