व्यावसायिक कामानिमित्त गेलेल्या नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान प्रकरणात मोठी अपडेट

VIDEO | मध्यप्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामानिमित्त गेलेल्या नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान प्रकरणात मोठी अपडेट, भाजपच्या कार्यकर्त्या सना खान यांचा पती अमित साहूला अटक, काय आहे कारण?

व्यावसायिक कामानिमित्त गेलेल्या नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान प्रकरणात मोठी अपडेट
| Updated on: Aug 11, 2023 | 9:25 PM

नागपूर, ११ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर सना खान यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. कारण सना खान या मध्यप्रदेशातील जबलपूरमधून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सना खान या मध्यप्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामासाठी गेल्या होत्या, या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सना खानची हत्या केल्याची कबुली पती अमित साहू उर्फ पप्पू यांनी पोलिसांना दिली. नागपूर पोलिसांनी काल अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा केल्यानंतर नागपूर पोलिसांची टीम जबलपूरला पोहचली. त्यानंतर काही तासात अमित साहूला अटक करत अन्य दोन जणांना ताब्यात घेतल आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.