राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन

कोकणात कालपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने रत्नागिरीतील अर्जूना आणि वशिष्टी नदीला पूर आल्याने खेड बाजारपेठेत पुरुषभर उंचीचे पाणी साठले होते. त्यामुळे येथील अडकून पडलेल्या 56 नागरिकांची राजापूर पोलिसांनी रबरी डिंगी बोटीच्या सहाय्याने सुखरुप सुटका केली आहे.

राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
| Updated on: Jul 08, 2024 | 2:06 PM

कोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. कालपासून कोसळणाऱ्या मुसळधारांनी राजापूरातील नद्यांना पुर आला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील पंचगंगा नदीला देखील पूर आला आहे. राज्यातील सर्व नद्यांना पुर आला आहे. काल रात्री राजापूरातील नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी, रत्नागिरी जगबुडी, वशिष्टी, सावित्री अशा नद्यांना पुर आला आहे. त्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, पोलिस यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. आता रत्नागिरीतील राजापूर पोलीसांना पुराच्या पाण्यात रेस्क्यू ऑपरेशन राबवित 56 नागरिकांची सुटका केली आहे. काल दिवसभर अर्जूना नदीला पूर आला होता. राजापूरातील खेड बाजारपेठेत आठ ते दहा फूट पाणी साचले होते. नगर पालिकेला मिळालेल्या रबरी बोटी आणि रत्नागिरी नौका विभागाचे कर्मचाऱ्याचे मदतीने राजापूर पोलिसांनी 56 नागरिकांचे प्राण वाचविले आहेत.

 

Follow us
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.