‘शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही’, कुणी लगावला खोचक टोला?

VIDEO | 'शरद पवार यांच्या राजकारणावर किंवा त्यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यांवर कोणीही विश्वास ठेवत नाही', एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नेता संजय शिरसाट यांचा हल्लाबोल, काय केली सडकून टीका?

'शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणी लगावला खोचक टोला?
| Updated on: Sep 24, 2023 | 4:36 PM

छत्रपती संभाजीनगर, २४ सप्टेंबर २०२३ | शरद पवार यांनी अहमदाबाद येथे गौतम आदानी यांच्या निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘शरद पवार कधी कोणत्या पक्षात जातील कोणासोबत युती करतील हे कोणीच सांगू शकत नाही. आज शरद पवार इंडिया आघाडीमध्ये दिसतील, उद्या दुसरीकडे दिसतील तर परवा अकेला चलोच्या भूमिकेत दिसतील.’, असे म्हणत संजय शिरसाट यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पुढे संजय शिरसाट असेही म्हणाले की, शरद पवार यांच्या राजकारणावर किंवा त्यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यांवर कोणीही विश्वास ठेवत नाही, ही सत्यता आहे. म्हणून शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा महाराष्ट्रात नाही, असे म्हणत संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.