Ladki Bahin Yojana : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ‘लाडक्या बहिणीं’साठी मोठा निर्णय, 41 निर्णयांनाही मंजुरी

राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्य सरकारकडून अनेक महत्त्वांचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कोळी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासंदर्भात महिलांना मोठा दिलासाही देण्यात आला.

Ladki Bahin Yojana : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'लाडक्या बहिणीं'साठी मोठा निर्णय, 41 निर्णयांनाही मंजुरी
| Updated on: Oct 04, 2024 | 4:51 PM

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ४१ निर्णयांना राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. या ४१ निर्णयांमध्ये राज्य सरकारने कोळी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना या योजनेसाठी लाभार्थी होण्याची इच्छा आहे अशा लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर कोळी बांधवांसाठी राज्य सरकारकडून लवकरच आणखी एका महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. गोड्या पाण्यातील मच्छिमारांसाठी तसेच सागरी मच्छिमारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. नुकतीच या महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने मच्छिमार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. कोळी बांधवांसाठी राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर कोळी बांधवाकडून एकच आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

Follow us
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.
'मला संपवू नका, मी जिवंत...', अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
'मला संपवू नका, मी जिवंत...', अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?.
मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर अन्...
मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर अन्....