मनसेचे नेते राजू उंबरकर यांची वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार; नेमकं कारण काय?

VIDEO | कार्यालयीन वेळात सरकारी कर्मचाऱ्यांनी हजर राहणे अपेक्षित आहे, शिवाय मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्कामी असणे, हा सरकारी नियम आहे. पण अनेक अधिकारी, कर्मचारी दांड्या मारत असल्याचे मनसेचे नेते राजू उंबरकर यांची पोलिसांत तक्रार

मनसेचे नेते राजू उंबरकर यांची वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार; नेमकं कारण काय?
| Updated on: Aug 22, 2023 | 3:54 PM

नागपूर, २२ ऑगस्ट २०२३ | ग्रमीण भागातील वरीष्ठ पातळीवरील अधिकारी एकही दिवस या क्षेत्रात राहत नाहीत, त्यांना मेट्रो सिटीत राहायला आवडते. परंतु, अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना वेळेवर कागदपत्रे मिळत नाहीत, अधिकाऱ्यांकडे असणारे काम ते होत नाहीत. अधिकारी हे त्यांच्या केवळ स्वार्थासाठी येतात आणि कधी जातात हे लक्षात येत नाही. ज्या क्षेत्रात त्यांची ड्यूटी असते तिथे ते कार्यरत नसतात, म्हणून मनसेचे नेते राजू उंबरकर यांची वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, PWD, कृषी विभाग, भूमी अभिलेख, पंचायत समितीचे अधिकाऱी कार्यालयात नाहीत, कार्यक्षेत्रात नाही. मग त्या अधिकाऱ्यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची भिती व्यक्त करत अधिकारी कार्यालयात नसल्याने संतापलेले मनसे नेते राजू उंबरकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. कार्यालयीन वेळात सरकारी कर्मचाऱ्यांनी हजर राहणे अपेक्षित आहे, शिवाय मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्कामी असणे, हा सरकारी नियम आहे. पण अनेक अधिकारी, कर्मचारी दांड्या मारत असल्याचे राजू उंबरकर यांनी पोलिसांत तक्रार करत म्हटले आहे.

Follow us
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.