विधानसभेच्या जागांवरून काँग्रेसचा कडक इशारा, ‘मविआ’त छोटा भाऊ, मोठा भाऊची लढाई?

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच काँग्रेसने विधानसभेच्या जागांसाठी दावा... लोकसभेला मेरीट नुसार जागा मिळाल्या असत्या तर आणखी जागा जिंकू शकलो असतो, असं नाना पटोले म्हणाले. याचाच अर्थ नाना पटोले यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिला आहे. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय म्हणाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...

विधानसभेच्या जागांवरून काँग्रेसचा कडक इशारा, 'मविआ'त छोटा भाऊ, मोठा भाऊची लढाई?
| Updated on: Jun 09, 2024 | 11:39 AM

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच काँग्रेसने विधानसभेच्या जागांसाठी दावा केलाय. लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने २३ जागा लढल्या तर त्यापैकी ९ जागा जिंकल्यात. स्ट्राईक रेट ३९ टक्के होता. तर काँग्रेसने १५ जागा लढल्या तर त्यापैकी १३ जागा जिंकल्यात म्हणजेच स्ट्राईक रेट ८६ टक्के असा आहे. यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने १० जागा लढल्यात तर त्यापैकी ८ जागा जिंकल्यात त्यामुळे ८० टक्के असा स्ट्राईक रेट आहे. म्हणजेच जर १५ हून अधिक जागा मिळाल्या असत्या तर काँग्रेसचा आकडा १३ हून अधिक असता. लोकसभेला मेरीट नुसार जागा मिळाल्या असत्या तर आणखी जागा जिंकू शकलो असतो, असं नाना पटोले म्हणाले. याचाच अर्थ नाना पटोले यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिला आहे. बघा नेमकं काय म्हणाले नाना पटोले…

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.