कुणामागे कोण? आरोपांमुळे एकच खळबळ तर शरद पवार अन् राजेश टोपे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांचं बोट?

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ केल्यानंतर त्यांच्या मागे नेमका कुणाचा हात आहे? हा विषय तापलाय. सरकार एकीकडे म्हणतंय की, जरांगेंची शिवीगाळ, असंसदीय शब्द यांचा आम्ही निषेध करतो तर विरोधक म्हणताय शिवीगाळ, असंसदीय शब्दांचं आम्ही देखील समर्थन करणार नाही

| Updated on: Feb 28, 2024 | 12:41 PM

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सहकाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवार आणि राजेश टोपे यांच्याकडे बोट दाखवलं आहे. यावर काल रेकॉर्ड सिद्ध झाले आणि एक टक्काही दोष निघाला तर राजकारण सोडून देऊ, असं आव्हानच राजेश टोपे यांनी दिलंय. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ केल्यानंतर त्यांच्या मागे नेमका कुणाचा हात आहे? हा विषय तापलाय. सरकार एकीकडे म्हणतंय की, जरांगेंची शिवीगाळ, असंसदीय शब्द यांचा आम्ही निषेध करतो तर विरोधक म्हणताय शिवीगाळ, असंसदीय शब्दांचं आम्ही देखील समर्थन करणार नाही. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे याची एसआयची चौकशी करणार असल्याचे सरकारने म्हटलंय. तर निश्चितपणे चौकशी करा पण जरांगेंसोबत सरकारच वाटाघाटी करत होतं याचं उत्तर द्या…इतकंच नाहीतर आंदोलनाची सुरूवात लाठीचार्जने झाली त्यांचं काय? असा सवालही विरोधकांनी उपस्थित केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.