लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला की नाही? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच म्हटलं…

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार भाजप २६ जागा लढणार असा फॉर्म्युला फडणवीस यांनी सांगितला आणि शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात चलबिचल सुरू झाली. तर पुन्हा प्रतिक्रिया देत फडणवीसांनी ही चलबिचल शांत करण्याचा प्रयत्न केला.

लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला की नाही? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच म्हटलं...
| Updated on: Nov 28, 2023 | 10:56 AM

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ : देवेंद्र फडणवीस यांनी भाजप २६ जागा लढवणार असं सांगितलं. यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात खलबतं सुरू झालीत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण देत अंतर्गत चर्चा शांत करण्याचा प्रयत्न केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार भाजप २६ जागा लढणार असा फॉर्म्युला फडणवीस यांनी सांगितला आणि शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात चलबिचल सुरू झाली. तर पुन्हा प्रतिक्रिया देत फडणवीसांनी ही चलबिचल शांत करण्याचा प्रयत्न केला. जागा वाटपाचा फॉर्म्युला हा ठरलेला नाही पण विद्यमान खासदारांच्या जागा हाच जागावाटपाचा बेस असेल, असेही त्यांनी स्पष्ट सांगितलं. महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागांचं सर्वेक्षण झालं आहे. लोकसभेसाठी भाजप जवळपास २६ जागा तर शिवसेना अन् राष्ट्रवादी २२ जागा लढतील, असं फडणवीस म्हणाले. बघा नेमकं काय म्हणाले…?

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.