Maharashtra Police Bharti : गृहविभागात जम्बो भरती, 23 हजार 628 रिक्त पदे भरली जाणार; तरुणांनो त्वरा करा

लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, कर्मचारी आणि युनिट असलं पाहिजे, या संदर्भातील नवीन आराखडा तयार करण्यात आला असून यानुसार रिक्त पदांवर भरती होणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Maharashtra Police Bharti : गृहविभागात जम्बो भरती, 23 हजार 628 रिक्त पदे भरली जाणार; तरुणांनो त्वरा करा
| Updated on: Dec 14, 2023 | 12:05 PM

मुंबई, १४ डिसेंबर २०२३ : राज्यातील गृहविभाग 23 हजार 628 रिक्त पदं भरली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, कर्मचारी आणि युनिट असलं पाहिजे, या संदर्भातील नवीन आराखडा तयार करण्यात आला असून यानुसार रिक्त पदांवर भरती होणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज पाटील यांनी मांडली होती. याप्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. फडणवीस म्हणाले, गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहे. या आराखड्याच्या अंतर्गत 23 हजार 628 पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे त्यांनी विधान परिषदेत सांगितले.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.