नाना पटोले नेमके कुणाचे? आंबेडकरांच्या शंकेवर पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, योग्य वेळी …

वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर.... नाना पटोले नेमके कुणाचे? काँग्रेसचे की गडकरींचे? असा सवाल वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तर भाजपची बी पार्टी कोण हे योग्य वेळ आल्यावर सांगेल, असं नाना पटोले यांनी म्हटलंय.

नाना पटोले नेमके कुणाचे? आंबेडकरांच्या शंकेवर पटोलेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, योग्य वेळी ...
| Updated on: Apr 01, 2024 | 6:16 PM

नाना पटोले नेमके कुणाचे? काँग्रेसचे की गडकरींचे? असा सवाल वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. तर भाजपची बी पार्टी कोण हे योग्य वेळ आल्यावर सांगेल, असं नाना पटोले यांनी म्हटलंय. ‘वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर काँग्रेस भाजपमधील नेते हरले असते आणि ते नाना पटोले यांना नको होतं. म्हणून वंचितला बाहेर ठेवलं गेलं. आता फक्त नाना पटोले यांनी सांगावं की, मॅच फिक्सिंग अशोक चव्हाणांसोबत झाली की नाही?’, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला. तर यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, ‘त्यांना जितकं बोलायचं आहे ते बोलू दे…भाजपची बी पार्टी कोण हे योग्य वेळी सांगेन. मॅच फिक्सर कोण आहे हे कळतंय. कोणी कधी कुठे फिक्सिंग केली. हे मी नक्की सांगेल’

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.