Kokan Railway : कोकण रेल्वेचा मोठा खोळंबा; रूळावर पाणीच पाणी, एक्स्प्रेस अडकल्या अन् प्रवाशांची पायपीट

कळंबोली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळावर पाणी साचलं आहे. कळंबोलीत पुराचं पाणी रेल्वे रूळावर आल्याने कोकण रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. त्यामुळे कोकणातून येणाऱ्या गाड्या अडकून पडल्या आहेत. बराच वेळ एक्सप्रेस एकाच जागीच उभी राहिल्याने प्रवाशांचा गाडीतून उतरून रेल्वे रूळावरून प्रवास

Kokan Railway : कोकण रेल्वेचा मोठा खोळंबा; रूळावर पाणीच पाणी, एक्स्प्रेस अडकल्या अन् प्रवाशांची पायपीट
| Updated on: Jul 07, 2024 | 3:30 PM

नवी मुंबई, पनवेल, कळंबोली आणि तळोजा या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सातत्याने जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे पडघे तळोजा या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना दिसतंय. पनवेलमधील नावडे नदीला पूर आला आहे. तर कळंबोली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळावर पाणी साचलं आहे. कळंबोलीत पुराचं पाणी रेल्वे रूळावर आल्याने कोकण रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. त्यामुळे कोकणातून येणाऱ्या गाड्या अडकून पडल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मेंगलोर एक्सप्रेस गाडी मुंबईच्या दिशेने येत असताना अडकली आहे. बराच वेळ एक्सप्रेस एकाच जागीच उभी राहिल्याने प्रवाशी गाडीतून उतरून रेल्वे रूळावरून वाट काढत नजीकच्या स्टेशनवर पोहोचत आहेत.

Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.