पुण्यातलं सिंहगड पाण्याखाली कसं गेलं? कोणतंही अलर्ट नाही तरीही कंबरेएवढं पाणी अन् रस्त्याची नदी

पुण्यातील एकता नगर आणि निंबज परिसरात बोटीनं नागरिकांना रेस्क्यू करण्याची वेळ आली. सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. रेस्क्यूसाठी आधी एनडीआरएफ आणि आर्मीचं पथक देखील पोहोचलं. काही ठिकाणी सहा ते आठ फुटांपर्यंत पाणी पोहोचलं. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण भरलं अन्....

पुण्यातलं सिंहगड पाण्याखाली कसं गेलं? कोणतंही अलर्ट नाही तरीही कंबरेएवढं पाणी अन् रस्त्याची नदी
| Updated on: Jul 26, 2024 | 10:55 AM

पुण्यात काल मुसळधार पावसामुळे अक्षरश: हाहाकार पाहायला मिळाले. एकीकडे पुण्यात धोधो पाऊस आणि दुसरीकडे खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने पुण्यातील अनेक भागात कंबरेपर्यंत पाणी भरलं. पुण्यातील रस्ते नद्या झाल्यात. सिंहगड परिसरात माणसं बुडतील इतकं पाणी भरलं, वाहनं पाण्याखाली गेली. पुण्यातील एकता नगर आणि निंबज परिसरात बोटीनं नागरिकांना रेस्क्यू करण्याची वेळ आली. सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. रेस्क्यूसाठी आधी एनडीआरएफ आणि आर्मीचं पथक देखील पोहोचलं. काही ठिकाणी सहा ते आठ फुटांपर्यंत पाणी पोहोचलं. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण भरलं. यासह मावळ, भोर, वेल्हा, हवेली येथेही जोरदार पाऊस झाला. रात्री खडकवासला धरण भरल्याने पाणी सोडावं लागलं. पण यानंतर एकच प्रश्न समोर येतोय तो म्हणजे सिंहगड परिसर पाण्याखाली का गेला? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.