कोकण किनारपट्टीवर Monsoon सक्रिय, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री

येत्या 3 जूनला गोव्यात तर 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. उद्या अर्थात 2 जूनपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार असून सध्या अरबी समुद्र खवळलेला आहे. तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

कोकण किनारपट्टीवर Monsoon सक्रिय, महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनची एन्ट्री
| Updated on: Jun 01, 2024 | 5:24 PM

मान्सून संदर्भातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. येत्या 3 जूनला गोव्यात तर 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. उद्या अर्थात 2 जूनपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार असून सध्या अरबी समुद्र खवळलेला आहे. तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीच्या समुद्राचा रंग देखील बदलला असून समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. साधारणतः तळकोकणातून महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होत असते. 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत असल्याने महाराष्ट्रातही लवकरच मान्सून येण्याची शक्यता आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.