Maharashtra Weather Update : कोकणात पुढील 4 दिवस धुव्वाधार… मुंबई पुण्यात कसा पाऊस? काय सांगतंय हवामान खातं?

मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुणे हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. आज कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत सक्रिय

Maharashtra Weather Update : कोकणात पुढील 4 दिवस धुव्वाधार... मुंबई पुण्यात कसा पाऊस? काय सांगतंय हवामान खातं?
| Updated on: Jul 17, 2024 | 1:35 PM

कोकणात पावसानं कुठं उसंत घेतली असताना आता पुढील चार दिवसांसाठी हवामान खात्याकडून पुन्हा पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुणे हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. आज कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत सक्रिय आहे. तर पश्चिम बंगालचा उपसागर व दक्षिण ओडिसाच्या किनारालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भ या भागात आहे. त्यामुळे आज मुंबई, कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.