‘इंडिया आघाडी’कडून कोण होणार पंतप्रधान? संजय राऊत एका वाक्यात म्हणाले…

लोकसभा निकालापूर्वी आलेल्या टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. अशातच इंडिया आघाडीकडून कोण होणार पंतप्रधान? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला असता ते म्हणाले....

'इंडिया आघाडी'कडून कोण होणार पंतप्रधान? संजय राऊत एका वाक्यात म्हणाले...
| Updated on: Jun 04, 2024 | 8:20 AM

इंडिया आघाडीचं सरकार येणार असं ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणताय मात्र लोकसभा निकालापूर्वी आलेल्या टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. अशातच इंडिया आघाडीकडून कोण होणार पंतप्रधान? असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला असता ते म्हणाले, भाजपचं ठरलं आहे का… भाजपकडून नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाही. उद्या संध्याकाळी लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ४ वाजेनंतर नरेंद्र मोदी हे भूतपूर्व झालेले असतील, असे वक्तव्य करत नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नसल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला तर निकाल लागल्यानंतर २४ तासांच्या आत इंडिया आघाडीकडून पंतप्रधान निवडेल… आम्हाला काही अडचण नाही, आमच्याकडे सगळ्या विषयावर चर्चा झाल्या आहेत. आमचा निर्णय झालाय. निकाल संपल्यावर इंडिया आघाडीचा प्रत्येक नेता हा दिल्लीत पोहोचलेला असेल आणि २४ तासात आम्ही पंतप्रधानपदाचा निर्णय घेऊ, असे स्पष्टपणे संजय राऊत यांनी माध्यमांच्या सवालावर उत्तर दिले.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.