VIDEO : Chandrakant Patil | टाहो मोर्चादरम्यान चंद्रकांत पाटील पुरग्रस्तांबाबत काय म्हणाले ?
आज कोल्हापूरमध्ये टाहो मोर्चा काढण्यात आला. या टाहो मोर्चामध्ये बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. अद्यापही कोल्हापुरमधील पूरस्थितीचे कोणतेही नियोजन हे प्रशासनाकडून करण्यात आले नाही. मागील वर्षाचे पैसे अजून पूरग्रस्तांना मिळाले नसल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला.
आज कोल्हापूरमध्ये टाहो मोर्चा काढण्यात आला. या टाहो मोर्चामध्ये बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. अद्यापही कोल्हापुरमधील पूरस्थितीचे कोणतेही नियोजन हे प्रशासनाकडून करण्यात आले नाही. मागील वर्षाचे पैसे अजून पूरग्रस्तांना मिळाले नसल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला. आम्ही आता उद्यापासून भाजपाच्या कार्यालयामध्येच काउंटर सुरू करणार आहोत. मागील वर्षी ज्यांना मदत जाहीर झाली पण मिळाली नाही, त्यांनी आपली नावे नोंदवावीत. आम्ही त्यांची यादी करून त्याचा पाठपुरावा करणार. यावर्षी पूर येवू नये, मात्र आल्यास तयारी काय? असेही पाटील म्हणाले.
Published on: Jun 01, 2022 02:37 PM
Latest Videos

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?

ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा

पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?

'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
