प्रचारात 400 पारची दणक्यात घोषणा पण भाजप 250 च्या आत, ‘इंडिया’नं मोदींना कुठं रोखलं?

भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्याला इंडिया आघाडीने अखेर ब्रेक लावला. महाराष्ट्रासह पाच राज्यात विरोधकांनी भाजपची नाकाबंद केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला जोरदार झटका बसला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये भाजपला रोखलं

प्रचारात 400 पारची दणक्यात घोषणा पण भाजप 250 च्या आत, 'इंडिया'नं मोदींना कुठं रोखलं?
| Updated on: Jun 05, 2024 | 12:02 PM

भाजपने निवडणूक प्रचारात ४०० पारचा नारा जोरदार दिला. मात्र भाजपला २५० जागादेखील स्वबळावर मिळालेल्या नाहीत. त्यातच उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना पसंती दिली. भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्याला इंडिया आघाडीने अखेर ब्रेक लावला. महाराष्ट्रासह पाच राज्यात विरोधकांनी भाजपची नाकाबंद केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला जोरदार झटका बसला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये भाजपला रोखल्यानं त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं नाही. ज्या पाच राज्यांनी भाजपला रोखलं त्यात पहिल्या नंबरवर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांची समादवादी पार्टी आणि काँग्रेसने जोरदार कामगिरी करत मोदी आणि योगींना जबर फटका दिला. बघा स्पेशल रिपोर्ट आणखी कोणत्या राज्यात कोणत्या उमेदवारांनं भाजपच्या जागेवर वरचढ ठरत विजय मिळवला.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.