Special Report | महाराष्ट्राचं राजकारण घरांपर्यंत कसं पोहोचलं?

महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या घरघर लागलं आहे. ही घरघर म्हणजे नेत्यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा. या घडीला महाराष्ट्रामध्ये डझनभरपेक्षा जास्त नेत्यांचे नातलग आरोपांच्या फेऱ्यात आहेत.

Special Report | महाराष्ट्राचं राजकारण घरांपर्यंत कसं पोहोचलं?
| Updated on: Nov 01, 2021 | 9:42 PM

महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या घरघर लागलं आहे. ही घरघर म्हणजे नेत्यांच्या मागे लागलेला चौकशीचा ससेमिरा. या घडीला महाराष्ट्रामध्ये डझनभरपेक्षा जास्त नेत्यांचे नातलग आरोपांच्या फेऱ्यात आहेत. महाराष्ट्राचं राजकारण नेत्यांच्या घरांपर्यंत नेमकं कसं पोहोचलं याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! विशेष म्हणजे काही लोक याकडे कायदेशीर कारवाई म्हणून बघत आहेत. तर काहींच्या दाव्यानुसार हे फक्त राजकारण आहे.

Follow us
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.