सगेसोयऱ्यांचा कायदा होईपर्यंत चक्काजाम, जरांगेंकडून नव्या आंदोलनाची घोषणा; सरकारला फुटणार घाम?

२४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्तारोको करण्याची घोषणा जरांगेंनी केली. सगेसोयऱ्यांच्या कायद्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारसमोर नवं आव्हान उभं केलंय. सगेसोयऱ्यांचा कायदा न केल्याने जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय.

सगेसोयऱ्यांचा कायदा होईपर्यंत चक्काजाम, जरांगेंकडून नव्या आंदोलनाची घोषणा; सरकारला फुटणार घाम?
| Updated on: Feb 22, 2024 | 10:50 AM

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतरही जरांगे पाटील यांनी नवं आंदोलन पुकारलं आहे. २४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्तारोको करण्याची घोषणा जरांगेंनी केली. सगेसोयऱ्यांच्या कायद्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारसमोर नवं आव्हान उभं केलंय. सगेसोयऱ्यांचा कायदा न केल्याने जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. २४ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात शहरं आणि गावांत रास्ता रोको आंदोलन होणार, ३ मार्चला सर्व जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाचवेळी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान भव्य रास्ता रोको, आंदोलनात वयस्कर व्यक्तींनाही सहभागी होणाऱ्यांचं जरांगेंचं आवाहन, मंत्री आणि आमदारांना प्रचारासाठी आल्यास दारात घेऊ नये, गाड्या ताब्यात घ्या..असे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सांगितलं. बघा नेमकी कशी असणार मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा….

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.