Manoj Jarag Patil : उपोषणाचा चौथा दिवस… डॉक्टरांचं पथक दाखल; जरांगे पाटलांना नेमकं झालंय काय?

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल झालं आहे.

Manoj Jarag Patil : उपोषणाचा चौथा दिवस... डॉक्टरांचं पथक दाखल; जरांगे पाटलांना नेमकं झालंय काय?
| Updated on: Jun 11, 2024 | 12:40 PM

मनोज जरांगे पाटील हे सगेसोयऱ्यांच्या अधिसुचनेच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 8 जूनपासून उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. चार दिवस कोणत्याही प्रकारचं अन्न-पाणी ग्रहण केले नसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे जालन्यातील अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल झालं आहे. डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यांनी जरांगेंना उपचार घेण्याचा सल्ला दिला मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचे उपचार घेण्यास नकार दिला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.