बेट्या तुझा टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार, जरांगे पाटलांचं भुजबळांना चॅलेंज

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांना डिवचल्याचे पाहायला मिळाले. तुझ्या अंगातलं रक्त जळलं म्हणून तू म्हातारा झाला. बेट्या तुझा टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार, असे वक्तव्य करत जरांगेंनी भुजबळांना चॅलेंजच दिलं आहे. बघा व्हिडीओ नेमकं काय म्हणाले ?

बेट्या तुझा टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार, जरांगे पाटलांचं भुजबळांना चॅलेंज
| Updated on: Jun 25, 2024 | 5:17 PM

आता येवल्यावाल्याला सांगतो… भाऊ… छगन भाऊ.. तुझा असा इंगा जिरवतो. तू आमच्या आमच्यात काडी लावतो.. मी तुझ्या पुढचा आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांना डिवचल्याचे पाहायला मिळाले. तुझ्या अंगातलं रक्त जळलं म्हणून तू म्हातारा झाला. बेट्या तुझा टांगा उलटा नाही बांधला तर नाव नाही सांगणार, असे वक्तव्य करत जरांगेंनी भुजबळांना चॅलेंजच दिलंय. पुढे जरांगे पाटील असेही म्हणाले, भांडणं लावतो ओबीस आणि मराठ्यात, गोर गरिब, धनगर बांधवात…तू कितीही डाव टाकले तरी मी ते यशस्वी होऊ देणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत छगन भुजबळांना फटकारलं. तू जितकं करणार तिवढे मराठे एक होतायंत. तुझा इतका फायदा होतोय मराठा समाजाला… तू काडी केली की मराठे बांबू घेऊन निघताय. पण तुला कसं कळत नाहीये, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Follow us
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.