छगन भुजबळ यांचं अडनाव वाटोळं करणारा असं हवं होतं, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं

'...तर आम्हाला चॅलेंज करावंच लागेल', असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर ओबीसी समाजानं मंत्री छगन भुजबळ यांना फोन करावा आणि सांगावं की त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नये'

छगन भुजबळ यांचं अडनाव वाटोळं करणारा असं हवं होतं, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं
| Updated on: Feb 09, 2024 | 11:30 PM

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : ‘तुम्ही तीन वेळा आमचं आरक्षण घालवलंय. आता परत तुम्ही त्या वाटेवर येऊ नका, आम्हाला ओबीसी समाजाचं वाटोळ करायचं नाही. पण आता त्यांनी कुठं तरी मराठा सामाजासाठी थांबायला पाहिजे. एवढे विषारी विचार आणि एवढा आकस एखाद्या जाती आणि समाजाविषयी नसला पाहिजे. तुम्ही मंत्री आहात आणि घटनात्मक पदावर आहात. वारंवार ते तसंच करत राहिले तर आमचा नाईलाज आहे. तर आम्हाला चॅलेंज करावंच लागेल’, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर ओबीसी समाजानं मंत्री छगन भुजबळ यांना फोन करावा आणि सांगावं की त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नये. कारण तुमच्यामुळे आमचं वाटोळं होऊ शकतं, असे म्हणत भुजबळ यांचं नाव वाटोळं करणारा असंच हवं होतं, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.